।। शिवराज्याभिषेक सोहळा ।।

शके १५९६, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीस म्हणजेच ६ जून, १६७४ रोजी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक पार पडला. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा अभूतपूर्व सोहळा तब्बल नऊ दिवस चालला होता. शिवरायांचा हा राज्याभिषेक सोहळा म्हणजे जणू भारताच्या इतिहासातलं ‘एक सुवर्णपानच’ होतं. ज्या काळात आणि ज्या परिस्थितीत शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापलं, त्या काळात आणि त्या आधी परकीय आक्रमणांनी देशाच्या स्वातंत्र्यसूर्याला […]

वैशाखातील शिवजयंतीच खरी

खरी शिवजयंती कोणती असा वाद महाराष्ट्रातील इतिहासकार, काही अभिमानी कार्यकर्ते व शिवप्रेमी यांच्यामध्ये सुरू झाला. तो वाद अजूनही पूर्ण संपुष्टात आलेला नाही, अशी अप्रत्यक्ष कबुली शिवचरित्रकार ग. भा. मेहेंदळे यांनी आपल्या मराठी शिवचरित्रात दिली आहे. शिवछत्रपतींसारख्या युगपुरुषाचा वाद सरकारी पातळीवर मिटविण्यात काही संशोधक-अभ्यासकांना २२ वर्षांपूर्वी म्हणजे इ.स.२००० साली यश आले. परंतु प्रत्यक्षात १९४९ पासून शिवजन्मतिथी […]

महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर

स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, पत्रकार, वकील तसेच दलित बौध्द चळवळीचे प्रेरणास्थान असलेले शिवाय भारतीय बौध्द धर्माचे पुनरुज्जीवक महामानव म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती! महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल, १८९१ साली मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील महू या गावी झाला. […]

वैशाखातील शिवजयंतीच खरी

खरी शिवजयंती कोणती असा वाद महाराष्ट्रातील इतिहासकार, काही अभिमानी कार्यकर्ते व शिवप्रेमी यांच्यामध्ये सुरू झाला. तो वाद अजूनही पूर्ण संपुष्टात आलेला नाही, अशी अप्रत्यक्ष कबुली शिवचरित्रकार ग. भा. मेहेंदळे यांनी आपल्या मराठी शिवचरित्रात दिली आहे. शिवछत्रपतींसारख्या युगपुरुषाचा वाद सरकारी पातळीवर मिटविण्यात काही संशोधक-अभ्यासकांना २२ वर्षांपूर्वी म्हणजे इ.स.२००० साली यश आले. परंतु प्रत्यक्षात १९४९ पासून शिवजन्मतिथी […]

शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप । भूमंडळी ।।

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत. सुमारे ३०० वर्षांहून अधिक काळ लोटला तरी असा एकही दिवस जात नाही की, शिवाजी महाराजांचे नाव घेतले जात नाही. अखिल भारतवर्षात शिवाजी महाराजांच्यासारखे दुसरे व्यक्तिमत्त्व सापडत नाही. महाराजांना स्वातंत्र्याचे व स्वाभिमानाचे बाळकडू लहानपणापासूनच त्यांच्या मातोश्रींनी पाजलेले होते. त्यामुळे परस्थांच्या मगरमिठीत सापडलेला प्रदेश सोडवून त्यांनी जनतेला स्वातंत्र्यानुभव घडवून दिला. […]